The social initiative by Rudra Media

The social initiative by Rudra Media
Durgsampatti
Home » »

Written By Nikhil Salaskar on Saturday, 13 August 2011 | 07:05

शिवनेरीवर तो युद्धनीतीच बाळकडू प्याला.
एक एक पोलादी मावळा जमवून गेला.
पात्यासारखी तलवार चालवून गेला.
निधड्या छातीन हिंदुस्तान हलवून गेला.
पराक्रमान ज्याच्या आसमान दुमदुमून गेला.
......गनिमी काव्यान मुघलही थरथरून गेला.
मोठेपणावर ज्याच्या मुसलमानी स्त्रियांनीही गर्व केला.
स्वराज्यात ज्याच्या अठरापगड जातींनाही स्वाभिमान वाटला.
२२ मण सोन नेताना इंग्रजही थकून गेला !!...
Share this article :

+ comments + 1 comments

23 November 2011 at 07:06

छत्रपतींचे राज सिंव्हासन हे इंग्रजांनी नेले नसून ते औरंगजेब ने नेले आहे.......(पहा.. शहेनशा- ना.स.इनामदार.)

Post a Comment

 
Support :
Copyright © 2011. महाराष्ट्राची दुर्गसंपत्ती - All Rights Reserved
Published by CineMarathi.In
Proudly powered by Rudra Creations