१६५८ च्या अखेरीस महाराज कर्नाटकात असल्याचे एक पत्र उपलब्ध आहे. एका गावातल्या निवाड्यासाठी सरकारपाशी गेले असता खालील उत्तर मिळाले. साहेब मसलतीसाठी कर्नाटक प्रांती गेले आहेत, आल्यावर काय तो निर्णय घेतील."
जर का हे सत्य असेल तर बरोबर अफजलखानाच्या मोहिमे आधी महाराज मसलतीसाठी कर्नाटकात गेले होते हे सिद्ध होते. ही मसलत कुणा बरोबर, कश्यासाठी, कुठे याचे दाखले सापडत नाहीत.
संदर्भ: शिव. प. सं.
जर का हे सत्य असेल तर बरोबर अफजलखानाच्या मोहिमे आधी महाराज मसलतीसाठी कर्नाटकात गेले होते हे सिद्ध होते. ही मसलत कुणा बरोबर, कश्यासाठी, कुठे याचे दाखले सापडत नाहीत.
संदर्भ: शिव. प. सं.
Post a Comment